Monday, June 20, 2011

जनाची नाही निदान मनाची तर लाज बाळगा

शुक्रवारी कल्याणच्या महापौरांनी आयत्या वेळी लाचखोर अभियंता सुनील जोशी ह्याला परत कामावर रुजू करण्याबाबत ठराव घेतला आणि विरोधकाना न जुमानता शिवसेना / बी जे पी च्या नगरसेवकांनी तो मंजूर करून घेतला. विरोधकांनी गोंधळ घालू नये म्हणून काम काज संपायच्या ५ मिनिट आधी हा प्रस्ताव आणण्यात आला व घाई घाई ने मंजूर करून घेतला व लगेच राष्ट्रगीत वाजवून महासभा संपवण्यात आली ... हा चक्क निर्लज्ज पणाचा कळस आहे .... सभागृहात हा प्रस्ताव मांडणारा नगरसेवक मोहन उगले हे शिवसैनिक आहेत आणि त्यांचा वार्ड बी जे पी लं गेला म्हणून त्यांनी बी जे पी च्या विरुद्ध अपक्ष निवडणूक लढवली आणि शिवसेनेने संपूर्ण रसद त्यांना पुरवली....... काल शिवसेना कार्य प्रमुखांनी हा प्रस्ताव मागे घेतला जाईल असं सांगितलं पण "बुंद से गइ वो हौद से थोडी आयेंगी" ...............................

वाचा म टा ची बातमी ........

[...]



Thanks, Admin,

No comments:

Post a Comment